शेती
पीक विमा नुकसानभरपाईत बदल: शेतकऱ्यांचे हित धोक्यात?
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईत बदल: शेतकऱ्यांचे हिताशी तडजोड? पीक विमा योजनेत सध्या केंद्र सरकार मोठे बदल करत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत मोठा फरक पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान यासारख्या कारणांमुळे विमा भरपाई मिळत होती. मात्र, आता केवळ पीक कापणी अधिक वाचा…