शेती
पीएम धनधान्य योजना: शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढीचा संकल्प
पीएम धनधान्य योजना: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढीचा नवा संकल्प देशातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि अल्प उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम धनधान्य योजना जाहीर केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेंतर्गत कमी उत्पादन असलेल्या १०० जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष उपक्रम अधिक वाचा…