फायद्याची शेती बांबू शेती
फायद्याची शेती बांबू शेती बांबूची शेती आपल्या देशात एक मुख्यप्रमाणे पश्चिम बंगाल, आसाम, उडिशा, त्रिपुरा आणि महाराष्ट्रात केली जाते. शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. शेतक-यांनी बांबूची लागवड केल्याने जमिनीची धूप थांबते, पर्यायाने जमिनीचा अधिक वाचा