क्रीडा आणि मनोरंजन
बेंगळुरू चेंगराचेंगरी: व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचा बळी ठरलेला सामान्य माणूस
बेंगळुरू चेंगराचेंगरी: व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचा बळी ठरलेला सामान्य माणूस बेंगळुरूच्या रस्त्यांवर नुकतीच एक “विजय यात्रा” सुरू होती — IPL संघ RCB च्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले. पण काही क्षणांतच आनंदाचा तो उत्सव भीषण चेंगराचेंगरीमध्ये बदलला. अनेक निष्पापांनी जीव गमावले. आणि पुन्हा एकदा आपण हेच म्हणत राहिलो – अधिक वाचा…