शेती
उन्हामुळे पिकांचे नुकसान? जाणून घ्या उपाययोजना
अत्याधिक उन्हामुळे पिकांचे नुकसान: उपाययोजना आणि संरक्षणाचे प्रभावी मार्गदर्शन भारतासारख्या उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या देशात एप्रिल ते मे दरम्यान तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जातं आणि याच काळात उन्हाळी पिके “हीट स्ट्रेस” चा मोठा फटका खातात. या स्थितीत फळफुलांची संख्या कमी होणे, फोटोसिंथेसिसमध्ये अडथळा, पाण्याचा अति वाष्पीभवन, एंजाइम्सचा अभाव, आणि मातीतील अधिक वाचा…