इतर
११ मार्चपासून देशात CAA कायदा लागू करण्यात आला आहे
११ मार्चपासून देशात CAA कायदा लागू करण्यात आला आहे भारत सरकारने देशातील नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) ची अधिसूचना जारी केली आहे. CAA (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) संसदेतून मंजूर होऊन 5 वर्षे झाली आहेत. पण आता केंद्र सरकारने मोठे निर्णय आणि पावले उचलून देशात CAA लागू केले आहे. CAA कायद्यानुसार आता अधिक वाचा…